- चंदीगड UT
- क्रिएटिव्ह कॉर्नर
- दादरा नगर हवेली UT
- दमण आणि दीव U.T.
- प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग
- जैवतंत्रज्ञान विभाग
- वाणिज्य विभाग
- ग्राहक व्यवहार विभाग
- औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग (DIPP)
- टपाल विभाग
- विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
- दूरसंचार विभाग
- डिजिटल इंडिया
- आर्थिक व्यवहार
- एक भारत श्रेष्ठ भारत
- ऊर्जा संवर्धन
- खर्च व्यवस्थापन आयोग
- अन्न सुरक्षा
- गांधी@150
- बालिका शिक्षण
- सरकारी जाहिराती
- ग्रीन इंडिया
- इनक्रेडिबल इंडिया!
- भारत वस्त्रोद्योग
- भारतीय रेल्वे
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था - ISRO
- रोजगार निर्मिती
- लाइफ-21 दिवसांचे आव्हान
- मन की बात
- मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग-फ्री इंडिया
- ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
- रसायन आणि खते मंत्रालय
- नागरी उड्डाण मंत्रालय
- कोळसा मंत्रालय
- कंपनी व्यवहार मंत्रालय
- संस्कृती मंत्रालय
- संरक्षण मंत्रालय
- पृथ्वी विज्ञान मंत्रालय
- शिक्षण मंत्रालय
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
- पर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान बदल
- परराष्ट्र मंत्रालय
- अर्थ मंत्रालय
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
- गृह मंत्रालय
- गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय
- माहिती आणि प्रसारण मंत्रालय
- जलशक्ती मंत्रालय
- कायदा आणि न्याय मंत्रालय
- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई)
- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
- ऊर्जा मंत्रालय
- सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
- पोलाद मंत्रालय
- महिला व बालविकास मंत्रालय
- मायगव्ह मुव्ह - स्वयंसेवक
- नवीन शिक्षण धोरण
- न्यू इंडिया चॅम्पियनशिप
- नीती आयोग
- भारताच्या विकासासाठी अनिवासी भारतीय
- ओपन फोरम
- महसूल आणि GST
- ग्रामीण विकास
- संसद आदर्श ग्राम योजना
- सक्रिय पंचायत
- कौशल्य विकास
- स्मार्ट सिटी
- स्पोर्टी इंडिया
- स्वच्छ भारत
- आदिवासी विकास
- पाणलोट व्यवस्थापन
- राष्ट्र-निर्माणासाठी तरुण
एक भारत श्रेष्ठ भारत
भारत हे एक अद्वितीय राष्ट्र आहे, ज्याचे वस्त्र विविध भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक धाग्यांनी विणले गेले असून सांस्कृतिक उत्क्रांतीच्या समृद्ध इतिहासाने आणि अहिंसा आणि न्यायाच्या तत्त्वांभोवती उभारलेल्या उत्तेजित स्वातंत्र्य संग्रामाने यास एकत्रित राष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे. सामायिक इतिहासामध्ये परस्पर सामंजस्याच्या भावनेने विविधतेमध्ये एक विशेष ऐक्य निर्माण केले आहे, ज्यामुळे राष्ट्रत्वाची एक उंच ज्योत म्हणून उभे असलेल्या या राष्ट्रची देखभाल आणि संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.
काळ आणि तंत्रज्ञानामुळे संपर्क आणि दळणवळणाच्या दृष्टीने अंतर कमी झाले आहे. गतिशीलता आणि संपर्क साधने सुलभ असणाऱ्या या युगात, मानवी संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि राष्ट्र निर्मितीसाठी एक समान दृष्टिकोन म्हणून विविध क्षेत्रातल्या लोकांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण करणे महत्वाचे आहे. परस्परांची समजूत आणि विश्वास हा भारताच्या सामर्थ्याचा पाया आहे आणि सर्व नागरिकांनी भारताच्या कानाकोपऱ्यात सांस्कृतिकदृष्ट्या एकात्मता अनुभवली पाहिजे. उदाहरणार्थ, ईशान्येकडील विद्यार्थ्यांनी दिल्लीत आल्यावर 'अनोळखी भूमीत आलेले पाहुणे' असे वाटू नये.
31 ऑक्टोबर 2015 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विविध भागातील रहिवाशांमध्ये सांस्कृतिक संबंध कायम ठेवण्याचा विचार मांडला होता. माननीय पंतप्रधानांनी असे प्रतिपादन केले की सांस्कृतिक विविधता हा एक आनंद आहे जो विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांमधील परस्पर संवाद आणि परस्परसंवादातून साजरा केला गेला पाहिजे जेणेकरून संपूर्ण देशात समजूतदारपणाची भावना निर्माण होईल. देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला एका वर्षासाठी दुसऱ्या राज्य / केंद्रशासित प्रदेशासोबत जोडण्यात येईल, या कलावधी दरम्यान ते भाषा, साहित्य, पाककृती, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन इत्यादी क्षेत्रात एकमेकांशी संबंध निर्माण करतील. उदाहरणार्थ, 2017 साठी, आंध्र प्रदेशची पंजाबशी जोडी आहे.